झटपट सराव २

१. आदिलशाहनी मोर्यांना कोणता किताब दिला ?
चंद्रराव
सरलष्कर
शेरशहा
हिंमतराव



२. अफजलखान वाईचा किती वर्षे सुभेदार होता ?
दहा
आठ
नऊ
बारा


३. शूर पण क्रूर होता -
जयसिंग
सिद्दी जोहर
तानाजी मालुसरे
शिवा काशिद


४. शायिस्तेखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला ?
पुरंदर
तोरणा
राजगड
रायगड


५. पुरंदरचा तह केव्हा झाला ?
सन १६६५
सन १६६६
सन १६७०
सन १६६८


६. शिवाजी महाराज मिठाईच्या पेटार्यात बसून कोठे निघून गेले ?
दिल्ली
आग्रा
सुरत
विजापूर


७. महाडजवळील उमरठे हे गाव कोणाचे होते ?
शिवाजी महाराज
बाजीप्रभू देशपांडे
तानाजी मालुसरे
सूर्याजी पिसाळ


८. गागाभट्टाचे घराणे मूळचे कोणत्या ठिकाणचे होते ?
काशी
पैठण
पुणे
देहू


९. घोडदळाचे किती विभाग होते ?
दोन
तीन
चार
एक


१०. कुतुबशाहची राजधानी कोणती ?
अहमदनगर
विजापूर
सुरत
गोवळकोंडा


११. चौथाईद्वारे वसुलीचा कितवा हिस्सा मिळत असे ?
एक अष्टमांश
एक चतुर्थांश
एक पंचमांश
दोन तृतीयांश


१२. विजयनगरचा सम्राट कोण होता ?
सम्राट अकबर
कृष्णदेवराय
रामदेव
कुतुबशाह


१३. नरसी गावचे राहणारे कोण ?
संत एकनाथ
संत नामदेव
श्रीचक्रधरस्वामी
संत रामदास


१४. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
वेरुळचे - भोसले
सिंदखेडचे - जाधव
मुधोळचे - मोरे
फलटणचे - निंबाळकर


१५. पेमगिरीच्या किल्ल्यावर निजामशाहला कोणी घोषित केले ?
शिवाजी महाराज
शहाजीराजे
आदिलशाह
संभाजीराजे